Loading
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान होणार की नाही याबाबत खलबतं सुरू आहेत. हा सामना व्हावा यासाठी आयसीसीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, बांगलादेशने भारताच्या बाजूने कौल दिला आहे. तर पाकिस्ताननेही तीन अटी ठेवल्याचं बोललं जात आहे.