Loading
टिपू सुलतानवरून सध्या राज्यात पुन्हा एकदा वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं होतं, त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.