Loading
ठेकेदारांचे घर भरण्यापेक्षा मुंबईकरांना दिलासा द्या, असं आम्ही नेहमी म्हणत होतो. मात्र कधीही मुंबईकरांकडे लक्ष दिले नाही. यावेळी मुंबईकरांनी योग्य माणसाकडे सत्ता दिली आहे